येत्या लोकसभा निवडणुकीत केवळ आश्वासने देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना कंटाळून नव्या राजकीय स्टार्टअपला मत देण्याचा तुमचा विचार असल्यास हे जरूर वाचा-
२०१९ च्या निवडणुका फारशा दूर नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही राजकीय स्टार्टअपला का निवडायला हवं, याची कारणं लक्षात घेऊयात-
१. प्रशासनाचं सद्य मॉडेल जुने, सडलेले आणि अकार्यक्षम आहे.
![](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/01-3.gif)
२. एकविसावे शतक सुरू आहे. आपल्याला नव्या राजकीय कल्पनांची आवश्यकता आहे.
![](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/02-2.gif)
३. निवडणुकांच्या वेळी सुरू होणारे राजकीय पक्षांचे जुमले आता आपल्याला नकोसे वाटतात.
![political startup](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/03-2.gif)
४. राजकारण हे सुलभ आणि सर्वांपर्यंत सहज पोहोचणारे हवे.
![](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/04-3.gif)
५. सरकार आपला पैसा जो प्रचंड प्रमाणात आणि वारंवार वाया घालवते, त्याचा आता कंटाळा आला आहे.
![political startup](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/05-3.gif)
६. गरिबी हे आपले प्राक्तन नाही.
![political startup](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/06-3.gif)
७. समृद्धी आवश्यक आहे आणि आपल्याला समृद्ध व्हायचंय.
![](https://www.dhanvapasi.com/wp-content/uploads/2018/06/07-3.gif)
अद्यापही तुमची खात्री पटली नसेल तर खालील लेख जरूर वाचा :
१. २०१९ मध्ये तुम्ही ‘भाजपा’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं
२. २०१९ मध्ये तुम्ही काँग्रेसला का निवडायला हवं, यामागची सात कारणं!
३. २०१९ मध्ये तुम्ही ‘आप’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!